◾ आठ दिवसांत काय पुढच्या आठ महिन्यांत पाणी येणार नाही अशी आहे कालव्याची परिस्थिती…. आमदार श्री केसरकर यांनी स्वतःच येऊन पाहणी करावी आणि मगच आश्वासन द्यावे..
◾इन्सुलीच्या कालव्याची परिस्थिती चिपी विमानतळासारखी,चालू वर्षी चिपीतुन विमानही उडणार नाही आणि इन्सुलीत कालव्याला पाणीही येणार नाही ◾येत्या १५ दिवसांत
Read More