◾मंत्र्यांवरील दिवसेंदिवस वाढते खंडणीखोरीचे आरोप व त्यातून डागाळलेली सरकारची प्रतिमा ह्यातून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच “सरसकट लॉकडाऊनचा” घाट..
◾मागील वर्षभराच्या लढाईनंतरही आरोग्य यंत्रणेच्या मर्यादांमुळे पुन्हा सरसकट लॉकडाऊनची वेळ येणे ही सरकारच्या निष्क्रियतेची प्रचितीच म्हणावी लागेल.. ◾सरकारचा नाकर्तेपणा
Read More