🛑 ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळेच जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ.
.🛑 गावागावातील जल जीवन मिशनची अर्धवट कामे ग्रामपंचायतींनी हस्तांतरित करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव.. 🛑 प्रसाद गावडेंचा गंभीर आरोप 🎥 KOKAN
Read More